Search engine for discovering works of Art, research articles, and books related to Art and Culture
ShareThis
Javascript must be enabled to continue!

पर्यावरणीय संवेदन आणि मराठी साहित्य

View through CrossRef
मानवी जीवनासंदर्भात ‘परिसर‘ ही अत्यंत अर्थपूर्ण आणि अपरिहार्य अशी संकल्पना आहे. अपरिहार्य या अर्थाने की मानवाच्या एकंदरच जगण्यावर ती अत्यंत प्रभाव टाकत असते .मानवाची जी सर्वंकष जडणघडण होते तीच परिसराच्या बहुमितीय प्रभावांतून होत असते. मानवाची जैविक घडून ही व्यापकार्थाने नैसर्गिक बाब असली ,तरी त्याची शारीरिक व सांस्कृतिक घडणही परिसराच्याच संदर्भाने होत असते. प्रत्येकच परिसर हा वैशिष्ट्यपूर्ण असतो .कारण तो परिसर एक वैशिष्ट्यपूर्ण पर्यावरण राखून असतो .त्या परिसराचे प्राकृतिक स्थान, भौगोलिक रचना ,नद्या ,नाले डोंगर ,शेतीपाती, जंगल ,झाडे- झुडपे पशुपक्षी कीटक ,सरीस्रुप इत्यादी घटकांचे अस्तित्व त्या परिसराला वैशिष्ट्यपूर्ण पर्यावरण बहाल करीत असते. कोणताही मानव हा त्या विशिष्ट परिसराच्या पर्यावरणाचा अविभाज्य भाग असतो .मानवाच्या संदर्भात हे पर्यावरण जसे अपरिहार्य असते तसे अर्थपूर्णही असते. कारण मानवाचे जगणे हे पर्यावरणाच्या अनुषंगाने अर्थपूर्ण ठरत असते .केवळ जगणेच नव्हे ,तर मरणेही पर्यावरणाच्या अनुषंगाने अर्थपूर्ण ठरणारे असते. मानवाच्या जीवनानुभवांची इतिकर्तव्यता परिसर व त्या परिसराच्या पर्यावरणातच सिद्ध होत असते .म्हणून पर्यावरण हा मानवी जीवनाचा भाग नाही ,तर मानवी जीवन हेच पर्यावरणाचा भाग असते. ‘जसे पर्यावरण तसा माणूस ‘यातून माणूस आणि पर्यावरण यांचे साहचर्य अधोरेखित होते.
Title: पर्यावरणीय संवेदन आणि मराठी साहित्य
Description:
मानवी जीवनासंदर्भात ‘परिसर‘ ही अत्यंत अर्थपूर्ण आणि अपरिहार्य अशी संकल्पना आहे.
अपरिहार्य या अर्थाने की मानवाच्या एकंदरच जगण्यावर ती अत्यंत प्रभाव टाकत असते .
मानवाची जी सर्वंकष जडणघडण होते तीच परिसराच्या बहुमितीय प्रभावांतून होत असते.
मानवाची जैविक घडून ही व्यापकार्थाने नैसर्गिक बाब असली ,तरी त्याची शारीरिक व सांस्कृतिक घडणही परिसराच्याच संदर्भाने होत असते.
प्रत्येकच परिसर हा वैशिष्ट्यपूर्ण असतो .
कारण तो परिसर एक वैशिष्ट्यपूर्ण पर्यावरण राखून असतो .
त्या परिसराचे प्राकृतिक स्थान, भौगोलिक रचना ,नद्या ,नाले डोंगर ,शेतीपाती, जंगल ,झाडे- झुडपे पशुपक्षी कीटक ,सरीस्रुप इत्यादी घटकांचे अस्तित्व त्या परिसराला वैशिष्ट्यपूर्ण पर्यावरण बहाल करीत असते.
कोणताही मानव हा त्या विशिष्ट परिसराच्या पर्यावरणाचा अविभाज्य भाग असतो .
मानवाच्या संदर्भात हे पर्यावरण जसे अपरिहार्य असते तसे अर्थपूर्णही असते.
कारण मानवाचे जगणे हे पर्यावरणाच्या अनुषंगाने अर्थपूर्ण ठरत असते .
केवळ जगणेच नव्हे ,तर मरणेही पर्यावरणाच्या अनुषंगाने अर्थपूर्ण ठरणारे असते.
मानवाच्या जीवनानुभवांची इतिकर्तव्यता परिसर व त्या परिसराच्या पर्यावरणातच सिद्ध होत असते .
म्हणून पर्यावरण हा मानवी जीवनाचा भाग नाही ,तर मानवी जीवन हेच पर्यावरणाचा भाग असते.
‘जसे पर्यावरण तसा माणूस ‘यातून माणूस आणि पर्यावरण यांचे साहचर्य अधोरेखित होते.

Related Results

झल्को बालउपन्यासको पर्यावरणीय सन्दर्भ
झल्को बालउपन्यासको पर्यावरणीय सन्दर्भ
प्रस्तुत लेखमा ‘झल्को’ बालउपन्यासमा समावेश गरिएका पर्यावरणीय सन्दर्भको पहिचान गरी तिनको विश्लेषण  गरिएको छ । गुणात्मक ढाँचामा लेखिएको यस आलेखमा निर्दिष्ट उपन्यासमा समाविष्ट पर्यावर...
भारतातील दलित चळवळी
भारतातील दलित चळवळी
सारांश:- २०११ च्या जनगणनेनुसार अनुसूचित जाती ह्या संपूर्ण भारतातील लोकसंख्येच्या १६.६% एवढ्या आहेत.नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो(NCRB) च्या अहवालात अनुसूचित जातींवरील गुन्ह्यांच्या घ...
सायबर क्राइम आणि सोशल मीडिया मार्केटिंग
सायबर क्राइम आणि सोशल मीडिया मार्केटिंग
इंटरनेटच्या उत्क्रांती आणि त्याच्या सर्वव्यापी उपस्थितीचे वर्णन करण्याचा प्रयत्न म्हणजे या सायबर स्पेसने जगाच्या कानाकोपऱ्यात साच्यांप्रमाणे पाय रोवले आहेत. प्रत्येक होमो सेपियन्स ...
तरूनी खेती उपन्यासमा प्रयुक्त पर्यावरणीय चिन्तन
तरूनी खेती उपन्यासमा प्रयुक्त पर्यावरणीय चिन्तन
प्रस्तुत लेख पर्यावरणीय चिन्तनको आलोकमा तरूनी खेती उपन्यासको अध्ययन विश्लेषण गर्ने कार्यमा केन्द्रित रहेको छ । तरूनी खेती उपन्यासका लेखक प्रयोगवादी उपन्यासकार सरूभक्त श्रेष्ठ हुन् ...
आधुनिक हिंदी साहित्य को आकार देने में लोक साहित्य की भूमिका
आधुनिक हिंदी साहित्य को आकार देने में लोक साहित्य की भूमिका
सांस्कृतिक अभिव्यक्ति के अधिक पुरातन रूपों और अधिक आधुनिक साहित्यिक विधियों के बीच एक सेतु के रूप में, लोक साहित्य आधुनिक हिंदी साहित्य के विकास में महत्वपूर्ण रहा है। कहावतें, गीत...
नाटककार स्वातंत्र्यवीर सावरकर
नाटककार स्वातंत्र्यवीर सावरकर
साहित्याच्या सर्वच प्रांतात निर्मिती करणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी केवळ तीनच नाटके लिहून मराठी नाट्यसृष्टी समृद्ध आणि संपन्न केली आहे. सावरकरांच्या नाट्यसंहितांच...
पं० जगन्नाथ के लोक साहित्य में सामाजिक मूल्य
पं० जगन्नाथ के लोक साहित्य में सामाजिक मूल्य
सामाजिक मूल्य वे सिद्धांत हैं जो किसी भी समाज में लोगों के व्यवहार और क्रियाओं को नियंत्रित करते हैं। ये मूल्य सामाजिक व्यवहार, संवेदनशीलता और पारस्परिक सम्मान पर आधारित होते हैं औ...
हिंदी दलित साहित्य: विमर्श और चुनौती
हिंदी दलित साहित्य: विमर्श और चुनौती
दलित साहित्य हिंदी साहित्य की एक महत्वपूर्ण धारा है जो सामाजिक अन्याय, शोषण, भेदभाव और जातिवादी व्यवस्था के विरुद्ध आवाज़ उठाता है। यह साहित्य दलितों के अनुभवों, संघर्षों, पीड़ाओं ...

Back to Top